कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघातील लाटवडे भेंडवडे कुंभोज वठार खोची, हिंगणगाव परिसरातील नदीला टाकलेल्या भरावामुळे तसेच रस्ता करत असताना शासनाने टाकलेल्या भरावामुळे पाऊस काळात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हजार एकर शेती आज पाण्याखाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून सदर नुकसानीचे व शेतकऱ्यांचा शेतीचे पंचनामे शासनाने तात्काळ करून सदर भरावाचे योग्य नियोजन करावे अशी मागणी जिल्हा …