जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली आहे. कोल्हापूर येथे सुरू झालेली फिल्म सिटी आजही टिकून आहे. आणि भविष्यातही टिकणार आहे. यामुळे फिल्मसाठी व मराठीसाठी मी काहीही करण्यासाठी आपण तयार आहोत. शिवाय सुनील शेट्टीही आज महाराष्ट्रामुळेच आहे. त्यामुळे प्रत्येकाने मराठी भाषा बोलली पाहिजे आणि मराठी शिकलेच पाहिजे. कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा व मटणाच्या चवीला कोठेही तोड …
मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..