शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षणामध्ये महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला असून नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) तयार करण्यात आला आहे. नवीन आराखड्यानुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतल्या जाणार असून विद्यार्थ्यांवर असणारा ताण कमी करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलल्याचे शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार नवीन …
वर्षातून होणार दोनवेळा बोर्ड परीक्षा, केंद्र सरकारचा मोठा बदलता निर्णय