कोल्हापूर : शहराला शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने अमृत योजनेअंतर्गत तब्बल ११५ कोटींच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती. मात्र, या योजनेतील कामांचा दर्जा आणि प्रगती दोन्हीच प्रश्नचिन्हाखाली सापडले आहेत. ठेकेदाराला तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही अद्याप ५० टक्के कामही पूर्ण झालेले नाही, अशी माहिती समोर आली आहे.या प्रकरणावरून शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी थेट महापालिकेवर सवाल उपस्थित करत, …
अमृत ठेकेदारावर महापालिकेची मेहेरबानी…?,काम रखडले, दंड वसुलीही नाही- प्रतिज्ञा उत्तुरे