शिरोळ : प्रतिनिधी दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक सामाजिक, राजकीय व नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला असला तरी उदय पाटील यांनी कधीही गाव सोडून पळ काढलेला नाही. संकटाच्या काळातही ते नेहमी पक्षाशी एकनिष्ठ व जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असून सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात त्यांनी नेहमीच अग्रभागी भूमिका बजावली आहे,अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यानच्या काळात राजकीय द्वेषातून …
संकटातही न डगमगता पक्षाशी एकनिष्ठ उभे राहिलेले उदय पाटील… दत्तवाड मतदारसंघातील मतदारांचा ठाम विश्वास