शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळावी यासाठी दिल्ली-हरियाणा बॉर्डर वर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनकारी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी भाजप सरकारने शेतकऱ्यांवर ड्रोनद्वारे अश्रूधुराचे नळकांडे रब्बर पॅलेट्सचा वापर केला जात आहे. या अमानुष प्रकाराने अनेक शेतकऱ्यांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. यातच पोलीसांच्या गोळीबारात शुभकरण सिंग या तेवीस वर्षीय आंदोलकाचा मृत्यू झाला.आज इंडिया आघाडीच्या वतीने या गोळीबारा विरोधात …
शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार विरोधात इंडिया आघाडीची निदर्शने..