मलकापूर प्रतिनिधी: वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मानवासह जनावरे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्यात वन विभागावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी गवा, बिबट्या व अन्य वन्य प्राण्यांचे वेष परिधान करून लक्षवेधी आंदोलन केले. मोर्चादरम्यान दिलेल्या निवेदनात हिंस्र वन्य प्राण्यांकडून होणारे रक्तरंजित हल्ले, पिकांचे होणारे प्रचंड नुकसान तसेच या हल्ल्यांत बाधित …
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांविरोधात मनसेचे लक्षवेधी आंदोलन