जयसिंगपूर : प्रतिनिधीसमाजसेवा आणि आत्मनिर्भरतेचा उत्तम संगम म्हणजे ‘श्रमदान’ आणि ‘अपनापन’ हे उपक्रम. या ब्रँड्सच्या माध्यमातून हजारो ग्रामीण विणकर आणि शेकडो कैद्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. हातमाग आणि हस्तकलेच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात असून, उच्च गुणवत्तेचे, अहिंसक आणि शुद्ध कापसाचे वस्त्र उत्पादन हा याचा मुख्य उद्देश आहे. आचार्य श्री विद्यासागर आणि आचार्य श्री समयसागरजी …
‘श्रमदान’ आणि ‘अपनापन’ उपक्रम – ग्रामीण विणकर व कैद्यांसाठी आशेचा किरण