आंबा: श्री आदिष्ठी माता हे प्रभावी शक्ती पीठ आहे. तिच्या छत्रछायेखाली ऐक्य जपावे. नामस्मरण आणि संस्कृती संवर्धनासाठी प्रत्येकाने सजग रहावे. व्यसन,मत्सर, मतभेद यांना थारा न देता सामाजिक अधिष्ठान बळकट करावे असे आव्हान शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी यांनी केले .मानोली येथील ग्रामदैवत श्री आदिष्ठी देवीच्या नूतन मुर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ते प्रवचन देत होते . यावेळी श्री स्वामी यांच्या हस्ते स्थापित देवतांची …
श्री आदिष्ठी देवीच्या नूतन मुर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा