मजरेवाडी तालुका:- शिरोळ, जिल्हा:- कोल्हापूर येथे गावात एकही मुस्लिम बांधव नसताना पिरपंजा स्थापन केला जातो . भारत हा सर्व धर्म समभाव असलेला देश आहे.प्रत्येक धर्माची वेगवेगळे सण आहेत. हिंदू मुस्लिम यांचे ऐक्य असलेला हा पीर पंजा हा नवसाला पावणारा आहे. गावातील सर्व नागरिक मिळून पीरपंजा स्थापन करतात.संस्थान कालापासून ही परंपरा जपत आलेली आहे.कमिटी अध्यक्ष बापूसो हेरवाडे उपाध्यक्ष सुभाष बंडगर, बाळासो …
गावात मुस्लिम समाज नसताना सुद्धा पीरपंजा स्थापन केला जातो.