राधानगरी तालुक्यातील फराळे या गावात रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागून बाबुराव बळवंत पाटील यांचा गोठा जळून खाक झाला या भीषण आगीत सहा म्हशींचा जागीच मृत्यू झाला. तर एक म्हैस गंभीर अवस्थेत आहे.. अचानक लागलेल्या या आगीमुळे गोठ्यासह साडेदहा लाखांचे नुकसान झाले आहे.. आगीत होरपळून मेलेल्या जनावरांची बातमी ही काळजाला चटका लावून जाणारी आहे. ही बातमी ऐकताच गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण …
फराळे गावात आग लागून गोठा जळून खाक