मलकापूर प्रतिनिधी मलकापूर शहर बाजारपेठेतील वाहतूक कोंडीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे संबंधितानी ८ दिवसात तात्काळ काढून घ्यावी, जेणेकरून वाहतुकीला अडथळा होणार नाही. अन्यथा पालिका प्रशासन कारवाई करणार असल्याचा इशारा मलकापूर नगर परिषदेच्या प्रशासक विद्या कदम यांनी नरहरी मंदिर मलकापूर येथे आयोजित बैठकी प्रसंगी सांगितले. बैठकीस मोजकेच व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते. मलकापूर शहरातील वाहतूक कोंडीला पर्यायी मार्ग …
मलकापूर अतिक्रमण मुक्त होणार ?