कोल्हापूर, ता.9 : महापुराच्या संकटात आ.सतेज पाटील व आ.ऋतुराज पाटील यांनी आम्हाला मदत केली. वळीवडे गाव दत्तक घेऊन लोकांना आधार दिला. याउलट निवडणुक आल्यावर जागे झालेले महाडिक वळीवडे ग्रामस्थ पुराचे संकट असताना कुठे होते? महापुराच्या संकटात एक रुपयाचीही मदत न करणा-या आणि वळीवडेकरांना वा-यावर सोडणा-या महाडिकांना घरी बसवा असे आवाहन माजी उपसरपंच प्रल्हाद शिरोटे यांनी केले. आ.ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ …
महापुराच्या काळात महाडिक कुठे होते? : प्रल्हाद शिरोटे.