जयसिंगपूर : प्रतिनिधीनिसर्गाने दिलेल्या पंचेद्रियांचा वापर करित मातीशी आणि निसर्गशी शेतकऱ्यांनी संवाद केला पाहिजे. सध्या पश्चिम महाराष्ट्र बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याचा अतिवापर करून राजस्थानच्या दिशेने वाटचाल करीत आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे. भारतातील शेती विनाशाच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे, त्यामुळे जुन्या शेती पद्धतीकडे वळणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही.एन.शिंदे यांनी केले. जयसिंगपूर येथे शेती अर्थ प्रबोधिनी आणि …
पंचेद्रियांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी निसर्गाशी संवाद केला पाहिजे : व्ही.एन. शिंदे ; पश्चिम महाराष्ट्राची शेती तंत्र आणि मंत्र या विषयावर परिसंवाद संपन्न