शिरोळ : प्रतिनिधी जनतेसमोर प्रशासनातील अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी मोठे नसतात, तर जनताच मोठी असते याची जाणीव प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ठेवणे गरजेचे आहे. गेली सात दिवस शिरोळकरांना पाणी मिळावे यासाठी युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची प्रशासनाने आणि खासदार व आमदारांनी दखल घेतली नाही. यामुळे शिरोळकरांच्या मनात त्यांच्या विरोधात संतप्त भावना आहेत. यामुळे येणाऱ्या काळात टाळे …
शिरोळकरांच्या प्रश्नाकडे प्रशासनाबरोबरच खासदार आमदारांचे दुर्लक्ष : दरगु गावडे ; टाळे ठोक, गाव बंद, रस्ता रोको करून आंदोलनाची तीव्रता वाढविणार