जयसिंगपूर :गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा व पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली होती. आता धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने व सर्वच धरणांचे दरवाजे बंद झाल्याने नदीपात्रातील पाणी ओसरू लागले आहे. महापुराचे पाणी मागे जात असताना पूरग्रस्त गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर …
शिरोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त घटकांचा तातडीने पंचनामा करा : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आदेश