शिरोळ : प्रतिनिधीमहाराष्ट्राची परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. भ्रष्ट सरकार, पक्ष फोडणाऱ्या सरकारला घालवून महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचा निर्णय जनतेने घेतलेला आहे. राजकारणात विचारांना आणि तत्वांना खूप महत्त्व असते. पण ज्यांनी विचारांचाही भ्रष्टाचार केला, असे परस्पर विरोधी लोक एकत्र येऊन सरकार स्थापन करन महाराष्ट्राला अधोगती मध्ये नेण्याचे पाप त्रिकूट महायुतीच्या सरकारने केले आहे. देशाची आणि राज्याची प्रगती करण्यासाठी या महायुतीच्या त्रिकूट …
भ्रष्ट महायुतीच्या त्रिकूट सरकारला घालवून मविआचे सरकार आणण्याचा जनतेचा निर्णय ; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन ; कमी बोलून जास्त काम करणाऱ्या गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचे केले आवाहन