सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दरवर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. या वर्षी देखील दुष्काळ येण्याची चिन्हे दिसत असल्याने त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू, म्हैशाळ, आरफळ येथील आवर्तनाचे नियोजन वेळेत व्हावे, अशी मागणी आज पलूस कडेगाव चे आमदार मा. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांनी विधानसभागृहात केली. सांगली जिल्ह्यात दरवर्षीच कडक उन्हाळा असतो; कारण या ठिकाणी मागील वर्षी सर्वात कमी …
सांगली जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती येऊ नये, म्हणून विशेष प्रयत्न करावे – आम. डॉ. विश्वजीत कदम.