शिरोळ/प्रतिनिधी:श्री दत्त साखर कारखाना एक नैतिक जबाबदारी स्वीकारून नेहमीच प्रदुषण नियंत्रण करण्यासाठी यशस्वी काम करीत आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा’ हे ब्रिदच कारखान्याने स्वीकारले आहे. श्री दत्त कारखाना पर्यावरणपूरक आणि प्रदूषण नियंत्रणासाठी अग्रेसर आहे, असे प्रतिपादन प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे यांनी केले. श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण …
श्री दत्त साखर कारखाना पर्यावरणपूरक आणि प्रदूषण नियंत्रणासाठी अग्रेसर