करवीर मतदारसंघातून प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्ग’ (नागपूर–गोवा) प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर वाढत चाललेल्या तीव्र विरोधाची दखल घेत आमदार चंद्रदीप नरके यांनी २८ एप्रिल २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या भेटीत त्यांनी शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांच्या भावना ठामपणे मांडत प्रकल्पाचा फेरविचार करण्याची मागणी केली. सदर प्रस्तावित महामार्ग करवीर विधानसभा मतदारसंघातील केर्ली, …