शिरोळ : प्रतिनिधी ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने पंतप्रधान आवास योजना टप्पा दोन अंतर्गत अनुदान दिले जात आहे. लाभार्थ्यांनी मंजूर घरकुलांचे वेळेत बांधकाम पूर्ण करावे, त्यासाठी शासनाकडून पाच ब्रास वाळूही पुरवली जाईल, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. ते दत्तवाड येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार सभागृहात आयोजित घरकुल मंजुरी पत्र वाटप …
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते घरकुलाच्या मंजुरी पत्राचे वाटप