अवनि संस्था गेली ३० वर्षापासून मुलांच्या आधिकारांवर कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. मार्च २०२१ पासून महानायक आमिताभ बच्चनजी यांच्या निधीतून अवनि संस्थेमार्फत बालविवाह विरोधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बालविवाह रोखण्याचा जागर प्रकल्प चालू आहे. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवडे गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ.तेजस्विनी सरदार तडूलकर यांनी जागर प्रकल्पाने भेटून महिला दिन साजरा करण्याचे नियोजन केले. यावेळी जागर बालविवाह …
अवनि संस्थेचा जागर प्रकल्पाच्या माध्यमातून चिंचवडे गावामध्ये प्रथमच झाला महिला दिन साजरा…