कसबा सांगाव (ता.कागल)येथे सन १९२२साली छत्रपती शाहू महाराज यांनी प.पू. इंदुमती राणी सरकार यांना जमिनी दिल्या होत्या.त्यांच्याकडून धनगर समाज व इतर लोकांना १९४९-५०पासून संरक्षित कुळ म्हणून या जमिनी दिल्या होत्या.त्या कायमस्वरूपी मालकी हक्काने संबधित शेतकऱ्यांना मिळाव्यात.अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी मुंबई येथे भेटून निवेदनाद्वारे केली.त्यास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अनूकुलता …
प.पू.इंदूमती राणी सरकार यांनी दिलेल्या जमिनी शासनाने संबधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने कायमस्वरूपी द्याव्यात समरजितसिंह घाटगे यांची निवेदनाद्वारे मागणी…