शिरोळ : प्रतिनिधीशेती क्षेत्रामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम करण्याची गरज आहे. यासाठी विचारांची देवाणघेवाण होऊन सुसूत्रता ठेवून काम केले पाहिजे. श्री दत्त कारखान्याने क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. राजारामबापू पाटील कारखान्यानेही त्यांच्या कार्यक्षेत्रात क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबवल्यास, सर्व ती मदत व मार्गदर्शन करण्यास आपण तयार आहोत, अशी ग्वाही श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे …
राजारामबापू पाटील कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास मार्गदर्शन करणार श्री दत्त साखरचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांची ग्वाही