शिरोळ : प्रतिनिधी देश अदृश्य शक्तीच्या माध्यमातून चालणार नाही तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानावर चालतो. महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या महायुतीचे सरकार घालवण्यासाठी आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी गणपतराव पाटील यांच्यासारख्या दिलदार आणि सुसंस्कृत नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा आणि महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला …
हाताला ताकद देवून मविआचे स्वाभिमानी सरकार आणूया: खा. सुप्रियाताई सुळे यांचे आवाहन ; मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ