जयसिंगपूर : प्रतिनिधीतंटामुक्त अभियानाबरोबरच दंगलमुक्त अभियानही राबवले पाहिजे. ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण आणि शहरी भागात पोहोचवण्यासाठी मी शासनस्तरावर प्रयत्न करेन. अशा उपक्रमांमुळे गावाच्या विकासाला मोठी चालना मिळेल. असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.ऑल इंडिया बहुजन समन्वय समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने चिपरी ग्रामपंचायतीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील पहिल्या ऐतिहासिक ग्रामपंचायतींपैकी एक …
दंगलमुक्त गाव संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर