रायपूर गावातून 17 एप्रिल पासून बेपत्ता असलेल्या भूषण जयराम तळेले (वय 34) यांचा खून झाल्याचे बुधवारी समोर आले.भूषण यांचा खूनाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणात जळगावातील एमआयडीसी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.17 एप्रिल रोजीच त्यांचा खून केल्याची कबुली अटकेत असलेल्या भिकन श्यामसिंग परदेशी व विठ्ठल प्रेमसिंग परदेशी यांनी दिली. घटना अशी की, भूषणची व भिकन यांची एकमेकांशी मैत्री होती. …