आजरा/प्रतिनिधी आजी-माजी आमदारांनी गेल्या वीस वर्षात दलित समाजाची फक्त पोकळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असून अजूनही या समाजात बेरोजगारी,उच्च शिक्षण,रस्ते,वीज ,पाणी या मुलभूत सोयीसुविधांची वाणवा असून प्रस्थापित राजकारण्यांनी निवडणुकीवेळी फक्त वेगवेगळी अमिषे दाखवून आमच्या समाजाला मागासच ठेवले आहे. त्यामुळे जनतेचा प्रश्नांची जाण असणार्या व मागासवर्गीय माणसांना विविध पदे देऊन मोठे करणार्या ए वाय पाटील यांना आमचा समाजाचा …
लाटगांव येथिल दलित समाजाचा ए वाय पाटील यांना पाठिंबा….