शिरोळ : प्रतिनिधी भाजपप्रणित महायुती सरकारने देशात व राज्यात जातीय भांडणे लावून धर्मनिरपेक्षतेला छेद देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एकात्मता व बंधुभाव टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारने जाती-जातीत भांडणे लावून देशाची विभागणी करून एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाराष्ट्र …
विकासात्मक नेतृत्व असणारे गणपतराव पाटील यांच्या पाठीशी राहा ; कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे आवाहन