कोल्हापूर: कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर,आणि पुणे ग्रामीण भागांकरीता कार्यरत असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, यांचे मुख्यालय कोल्हापूरातुन पुण्यात किंवा इतरत्र स्थलांतरीत करू नये. अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रात पुढे नमूद केले आहे की, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. व्यापार उद्योग, व्यवसाय आणि शिक्षण यांच्या दृष्टीकोनातून कोल्हापूर …
विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय कोल्हापुरातून पुण्याला स्थलांतरीत करू नये,आ. सतेज पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र