कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलत असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत नाराजी व्यक्त केली आहे. जेव्हा सत्ता होती त्यावेळेस फक्त ऑनलाईनच काम केलेले आहे. तळागळात जाऊन रस्त्यावर उतरून काम केले असते तर सत्ता असतानाच प्रश्न संपले असते, असा टोला राजेश क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला …
राजेश क्षीरसागरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, शरद पवारांना पण लावले बोल..