कोल्हापूर, : आमदार ऋतुराज पाटील यांनी पाच वर्षाच्या आपल्या आमदारकीच्या काळात दक्षिण मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला. मतदारसंघात केलेल्या विकासकामाच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ जवाहरनगर परिसरातील नागरीकांशी त्यांनी संवाद साधला.आमदार सतेज पाटील म्हणाले, जनतेचे प्रेम आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर मी आजपर्यंत यश मिळवले आहे. पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा सुखदु:खात आपल्यासारखी …
कामाच्या जोरावर ऋतुराज यांचा विजय निश्चित : आ.सतेज पाटील