करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर हे देशातील ५१ शक्तीपिठापैकी एक प्रमुख पीठ आहे. या मंदिरास दरवर्षी कोट्यावधी भाविक दर्शनाकरिता देश परदेशातून येत असतात. महाराष्ट्रातील धार्मिकदृष्ट्या जागृत असणाऱ्या या मंदिरात नवरात्रोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या कालावधीत सुमारे २५ लाखापेक्षा अधिक भाविक देशभरातून दर्शनाकरीता येतात. आई अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या स्थानिक नागरिकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी पर्यटनात वाढ होणे गरजेचे आहे. कोट्यावधी …
श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याद्वारे शहराच्या पर्यटनवाढीला चालना देवू : श्री.राजेश क्षीरसागर पापाची तिकटी येथील लक्ष्मी गल्ली व दत्त गल्ली अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ…