Home Uncategorized सायबर चौकात अपघाताचा थरार तिघांचा अंत, अनेक जण जखमी…

सायबर चौकात अपघाताचा थरार तिघांचा अंत, अनेक जण जखमी…

2 second read
0
3
9,918

शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सायबर चौकात अपघाताचा थरार

त्यांच्यासह दोन युवक ठार

दुपारी बँकेच्या कामासाठी जात असताना व्ही. एम. चव्हाण यांचा झाला अपघात

हृदयविकाराचा धक्का बसल्याची शक्यता

अपघातात प्रदीप पाटील राहणार दौलत नगर वय 24 वर्ष व हर्षद सचिन पाटील राहणार दौलत नगर वय सोळा वर्ष हे मयत झाले

व जयराज संतोष पाटील, प्रथमेश सचिन पाटील, मयूर मारुती खोत,

धनाजी शंकर कोळी, शुभांगी धनाजी कोळी, समर्थ पंकज पाटील (वय 8) राहणार कनेरीवाडी हे जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…