आपल्या देशामध्ये विविध जाती-धर्माचे लोक हजारो वर्षापासून गुण्या गोविंदाने राहत आहेत. हा सामाजिक सद्भाव आणखी वृद्धिंगत करण्यासाठी सर्व धर्मातील महतांना व सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कोल्हापूर मध्ये सद्भावना मंच कोल्हापूरची स्थापना करण्यात आली. या सद्भावना मंचच्या माध्यमाने समाजात परस्पर प्रेम, सलोखा व सद्भावना वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. मुस्लिम बोर्डिंग मध्ये आयोजित बैठकीसाठी भन्ते डॉ. कश्यप, कादरभाई मलबारी, डॉ. …
कोल्हापूरात सद्भावना मंचची स्थापना