सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यापेक्षा सर्व सत्ता घरात एकवटून सामान्य कार्यकर्ताना फक्त सतरंज्या उचलणे व पोस्टर लावण्याची कामे लावणार्या मतदारसंघाचा नियोजनशून्य विकास करुन समाजाची अधोगती करणार्यानी.फक्त बगलबच्चांचे हित साधले अशा सत्तापिपासू प्रवृत्तीला या मतदारसंघातून हद्दपार करा व समाजकारणातून राजकारण करणार्या ए वाय पाटील यांना राधानगरी मतदारसंघातून प्रचंड मताने विजयी करुन तालुक्याचा स्वाभिमान जिवंत ठेवा असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी …
आरपीआयचा ए वाय पाटील यांना पाठिंबा