पन्हाळगडावर ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे शिवमय वातावरणात यशस्वी आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांना 395 व्या जयंतीनिमित्त तीन हजार शिवप्रेमींच्या पदयात्रेतून अभिवादनछत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया – आमदार, डॉ.विनय कोरे कोल्हापूर, दि.19 सुमारे तीन हजार सहभागींच्या उपस्थितीमध्ये पन्हाळगडावर ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा शिवमय वातावरणात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 जयंती निमित्त भारत सरकारच्या क्रीडा …
•पन्हाळगड शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याचा साक्षीदार – जिल्हाधिकारी अमोल येडगे.