कागल शहर प्रतिनिधी, राजु कचरे एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथील इंडो काउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागणीसाठी संप पुकारला होता. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी कामगारांच्या या प्रश्नात जातीने लक्ष घातले. अखेर 50 दिवस चालेलेला संप राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पुढाकार, पाठपुरावा व मध्यस्थीने योग्य समन्वयाने मिटला आहे. कंपनी आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीने हा संप मिटला पाहिजे, यासाठी राजे …
इंडो काउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटला राजे समरजितसिंह घाटगे यांचा पुढाकार, पाठपुरावा व मध्यस्थीला यश