महात्मा गांधी यांचे नातू लेखक अरुण गांधी यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरातील कस्तुरबा गांधी सेंद्रिय शेती प्रकल्प, अवनी संस्था, नंदवाळ (वाशी) कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे पुत्र तुषार गांधी सांगितले कि अरुण गांधी यांचे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात वास्तव्य होते. त्यांच्या …