
ताराराणी रिक्षा व्यवसायिक संघटना कोल्हापूर यांच्या वतीने स्वतंत्र रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली, गेली 25 वर्षे सर्वसामान्य रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची मागणी आहे याकरिता शासन दरबारी पाठपुरवठा करून रिक्षाचालक व्यवसायिकांची मागणी पूर्ण करू अशी ग्वाही दिली.


