जयसिंगपूर : प्रतिनिधी जयसिंगपूर शहराच्या वसाहतीत झोपडपट्टीधारकांचा मोठा वाटा असून, गेल्या ५०-६० वर्षांपासून त्यांना हक्काची घरे नसल्याने त्यांची मोठी कुचंबना होत होती. मात्र, अखेर झोपडपट्टीधारकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढेही एकाही कुटुंबाला घरापासून वंचित ठेवले जाणार नाही, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. झोपडपट्टी नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा …
एकही झोपडपट्टीधारक हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही : आमदार यड्रावकर ; राजीव गांधी नगर मधील नागरिकांच्या वतीने आमदार यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार