शिरोळ : प्रतिनिधीभाजपाने देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट केली आहे. व्यक्तिगत सूड घेतल्यासारखे शेतकऱ्यांना वागवले जात आहे. रामायण काळापासून आत्तापर्यंत जातीजातीत वाटण्याचे, विभागण्याचे काम मनुवादी संस्कृतीने केले आहे. त्यांच्या विरोधात प्रथम आंदोलन हे राजर्षी शाहू महाराजांनी केले होते. ज्यांना गाईचे मूत प्यावे की दूध प्यावे हे कळत नाही, ते शेतकऱ्यांचे धोरण ठरवत आहेत. विरोधक हे अनेक प्रकारची भानामती करत असून तुम्ही …
मनुवाद्यांचा पहिला पराभव कोल्हापूर जिल्ह्यातच झाला पाहिजे ; ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक निरंजन टकले यांचे प्रतिपादन