शिरोळ : प्रतिनिधी लाडकी बहिण योजनेतून महिलांना पंधराशे रुपयांची लाच दिली जात आहे. महिलांना ही लाच नको असून त्यांना संरक्षण, स्वाभिमान आणि आदर हवे आहे. महिलांनी ठरविले तर अशक्यही शक्य होते. महिला या शक्तीचे रूप असून महिलांचा आशीर्वाद असेल तर विजय हा निश्चित असतो. त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान करणारे 50 खोक्यांचे महायुतीचे सरकार ते घालवू शकतात. यासाठी दबावात येऊन चालणार नाही. …
लाडकी बहिण योजनेतून महिलांना पंधराशे रुपयांची लाच : नारीशक्ती संवाद मेळावा व मविआ जाहीर प्रचार सभेत सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांचा आरोप